जल जीवन मिशनच्या जल जागृतीसाठी निबंध, चित्रकला व वकृत्व स्पर्धेचे आयोजन.
◾जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक घरात नळाव्दारे पाणी
निबंध स्पर्धेचे विषय 1.पाउस पाणी संकलन 2.पाणी अडवा पाणी जीरवा 3.जल हेच जीवन 4. माझ्या गावातील पाणी पुरवठा 5. जल जीवन मिशन व माझ्या गावाचा विकास. 6. जल संवर्धन काळाची गरज. वेळ 40 मीनीटे. |
रोख पारीतोषीक शालेय स्तरावरुन प्रथम व्दीतीय व तृतीय क्रमांक प्राप्त विघ्यार्थी तालुकास्तरावर एकत्रीत करुन तालुकास्तरावर 1 ते 3 क्रमांक निवडले जातील. तालुकास्तरावरुन प्राप्त स्पर्धकांमधुन प्रथम व्दीतीय व तृतीय क्रमांक घोषीत केले जाणार आहेत प्रथम 21000/- रोख व्दीतीय 11000/- रोख तृतीय 5500/ रोख. जिल्हास्तरावर रोख बक्षीत देउन गौरविण्यात येईल. |
महाविघालयीन वकृत्व स्पर्धा 1.पाउस पाणी संकलन 2. पाणी अडवा पाणी जीरवा 3.जल हेच जीवन 4. माझ्या गावातील पाणी पुरवठा 5. पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण. 6. पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती. 7. जल संवर्धन |
चित्रकला स्पर्धेचे विषय 1.पाउस पाणी संकलन 2. पाणी अडवा पाणी जीरवा. 3.जल हेच जीवन 4. माझ्या गावातील पाणी पुरवठा. 5. जल संवर्धन व पाण्याचे महत्व व 6. पाण्याचे वितरण व करप्रणाली. 7. पाणी पुरवठा योजनेतील लोकसहभाग. 8. पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती. वेळ 2 तास .
|
जल शक्ती मंत्रालय भारत सरकार व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विघमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राथमीक व माध्यमीक अशा दोन गटांत स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत.जिल्हयातील सर्व प्राथमीक , माध्यमीक , उच्च माध्यमीक शाळा तसेच महाविघालयीन स्तरावर पंचायत समिती स्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरीता विघ्यार्थ्यांनी आप आपल्या शाळेमध्ये कींवा गट विकास अधिकारी यांचे कडे संपर्क साधावा.
0 Comments